आवाहन-आगरी कविता
आगरी कवी श्री. महादेव म्हात्रे यांच्या आगामी "दुमान" ह्या पुस्तकातील ही "आवाहन" कविता त्यांनी खास आगरी बाणा ब्लॉगसाठी पेश केली आहे. आगरी बाणावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉग तर्फे श्री.महादेव म्हात्रे यांचे मनापासून आभार.
आगरी समाजाने सद्यस्थितीत काय करायला हवं याचं वर्णन करणारी ही कविता खरचं डोळ्यात अंजन घालून जाते. आपला समाज नक्की काय करतोय, त्याने काय करायला हवं ह्याबद्दल मार्गदर्शन करणारी ही कविता आगरी बांधवात एकीची भावना जागी करण्यास नक्कीच मदत करेल, असा मला ठाम विश्वास आहे.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा